Tuesday, March 29, 2011

भारतीय इतिहासातील युगपुरुषांचे खरे काळ

भारतीय इतिहासातील युगपुरुषांचे खरे काळ ............

महाभारत युध्द इ.स.पू ३१३८
श्रीकृष्ण स्वधामगमन
अर्थात कलियुगारंभ इ.स.पू ३१०२
आर्यभट्ट पहिला इ.स.पू २७६५
गौतम बुद्ध जन्म इ.स.पू १८८७
चन्द्र्गुप्त मौर्य व चाणक्य इ.स.पू १५३४
अशोक मौर्य इ.स.पू १४८२
पतंजलि इ.स.पू १२१८
आदि शंकराचार्य इ.स.पू ५०९
श्री हर्ष विक्रमादित्य** इ.स पू ४५७
चन्द्र्गुप्त-गुप्त वंशीय * इ.स.पू ३२७
विक्रमादित्य इ.स.पू ६६
शालिवाहन इ.स. ७८

वरील काळ हे हिन्दू परंपरेनुसार आहेत...व अनेक प्रामाणिक(तटस्थ) इतिहास संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार आहेत...
* हा अलेक्झांडरच्या समकालीन होता....
** अल्बेरुनीने उल्लेखलेला हाच तो शक कर्ता हर्ष

No comments:

Post a Comment